Thursday 17 October 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation suffers loss of Rs 195 crore in six months after local body tax

he Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has incurred a loss of Rs 195 crore in the first six months after implementation of local body tax (LBT) due to poor response from traders.

Villages oppose merger with PCMC, fear losing agricultural land

Fourteen villages located in the north of Pimpri-Chinchwad city have opposed merger into the municipal limits citing fear of losing agricultural land for civic amenities.

Parties join hands to get illegal structures regularised

The PCMC has sent a proposal to the state government to legalise unauthorised structures

रेशनकार्डधारकांची होणार सखोल चौकशी

शहर, पिंपरी-चिंचवडसह हवेली तालुक्यातील सर्व रेशनकार्डधारकांची सखोल चौकशी करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत पात्र कुटुंबांनाच सवलतीच्या दरात धान्य पुरविण्यात येणार असल्याने त्या योजनेची पूर्वतयारी म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेत जनसंपर्क विभागाच्या प्रशासन अधिकारीपदी अण्णा बोदडे



पिंपरी महापालिकेच्या जनसंपर्क विभागातील प्रशासन अधिकारी पदावर अण्णा बोदडे यांची नियुक्ती करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत.

‘तुमचे राजकारण थांबवा, ठोस कृती करा’

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. तथापि, अर्ज, विनंती, निवेदने, आंदोलने या सर्व प्रकारांनी नागरिक पुरते वैतागले असून तुमचे राजकारण थांबवा आणि काहीतरी ठोस कृती करा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

उड्डाणपुलाला तुकाराम महाराजांचे नाव द्यावे

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा चौकात उभारण्यात येत असलेल्या दुमजली उड्डाणपुलाला जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दिंडी महासंघाचे अध्यक्ष आनंदा यादव यांनी केली आहे.

गावठाण हद्दवाढीचा निर्णय महिन्याभरात

पुणे व​ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांचा विकास झपाट्याने होत असल्याने या गावांच्या गावठाणाची हद्दवाढ करण्याचा निर्णय येत्या महिन्याभरात होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री याविषयी लवकरच बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.